टीम इंडियाने श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवला; वादळी विजयासह 2025 ला दमदार अलविदा
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025चा शेवट दणक्यात केला. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 15…
